Saturday, February 9, 2019

नदीत पैसे टाकू नये

                                                     नदीत पैसे टाकू नये 


आपल्या देशांत जेव्हढ्या गाड्या आहेत तेवढ्या नदीवरून जाणाऱ्या गाड्यातील माणसे नदीत पेसे किंवा नाणी नदीत टाकण्याचे प्रयतन करतात पण त्यांना त्यापासून होणाऱ्या परिणामाची कल्पना  नाही।

जर आपण विचार केला असता कळेल कि दररोज किती नाणी नदीत टाकली जातात त्याचा आपल्या अर्थव्यवस्तेला  मोठा  फटका बसला जातो।

दररोज असे किती भारतीय चलन फेकले आहे याचा विचार करा ?

भारतीय अर्थव्यवस्थेत किती नुकसान होईल, अर्थशास्त्रज्ञ केवळ तेच सांगू शकेल पण रसायन असल्याने मी वर्तमान नाणी 83% * लोह * 17% * Chromium पासून बनलेले आहेत पण यापासून होणारे
नुकसान लोकांना माहिती नाही

क्रोमियम एक जड विषारी धातू आहे.

क्रोमियम दोन अवस्तेत आठळते , एक CR (III ) आणि अन्य CR (IV). यामध्ये  Chromium * (IV) जीवनाला घातक असतो याची मात्रा  ०.०५ % पेक्षा जास्त झाली तर पाणी विषारी होते जे तुमाला सरळ कॅन्सर जवळ घेऊन जाते

 अशा नदीबद्दल विचार करा ज्यामध्ये स्वतःमध्ये मौल्यवान संपत्ती लपलेली आहे आणि आपल्या रुपया नान्याने तिची काय हालत होते है तुमि विचार करा।


 नाणे फेकून देणारी नाणी तांबेच्या नाणीच्या वेळी होती

प्राचीन काळी दूषित पाणी एक बी.ए. प्रसार रोग, राजा होते मूलत: प्रत्येकजण नाणी पितळेच्या सभोवताली पाणी स्रोत किंवा साठा मध्ये throwing होते. कारण * तांबे पाण्याने शुद्ध करण्यासाठी सर्वोत्तम धातू आहे. * *

आजकाल नदीत नाणी टाकणे कोणत्याही प्रकारे मदत करत नाही, परंतु जल प्रदूषण आणि रोगांना प्रोत्साहन मिळत आहे.

म्हणूनच आपल्या सर्वांची श्रद्धास्थानानुसार भारतीय चलनाची हानी रोखण्याची जबाबदारी आहे.



धन्यवाद



* केंद्रीय जल आयोगाने भारत सरकारच्या वतीने राष्ट्रीय व्याज आणि सार्वजनिक हितमध्ये जारी केले. माहितीसाठी कृपया * सामायिक करा!

क्रेडिट कार्ड वापरण्याचे फायदे आणि नुकसान

आज मि आपल्याला सांगू इच्छितो क्रेडिट कार्ड  वापरण्याचे फायदे आणि नुकसान

क्रेडिड कार्ड

क्रेडिड कार्ड ला प्लास्टिक करेंसी बोलले जाते जी  अपन सहज कोठेही घेवून जाता येते
अणि बँक तुमला लोन  स्वरुपात पैसे देते है लोन तुमला बैंक १ महीना कोणत्याही  व्याजा व्यतिरिक्त दिले जाते

१.क्रेडिट कार्ड़  वापर  तुमि ऑनलाइन  खरेदी साथी करू शकता याच बरोबर तुमला रिव्यान्ड पॉइंट सुधा भेतु शकतात

२. इसे आप किसी मॉल या शॉपिंग  साइड मै भी उसे कर सकते  अणि  तुमला तेथे भरपूर प्रमाणात डिस्काउंट भेतु शकता  पण फक्त एडवांटेज आहेत ऐसे नाही ,याच्या बरोबर कही तोते सुधा आहेत।

क्रेडिट कार्ड पेट्रोल  पंप वरती वापरले गेले असता तेते खुप प्रमाणामधे  टैक्स वसूली करता बैंक वाले

२. जर तुमि क्रेडिट मधून एटीएम मधु पसे काडले तर बैंक  तुमि ज्या दिवसापासून पैसे  काडले असतील त्या
      दिवसांपासूनच व्याज वसुलीला चालू करते।

३। क्रेडिट कार्ड बिल पेमेंट  लेट केले तर बैंक तुमच्या कडून पूर्ण पेमेंट वसूल करते
     मनजेच  बैंक पूर्ण ३६ % व्याज वसूली करते।

मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचा शेतकऱयांच्यासाठी एक मह्त्वाचा निर्णय घेतला

मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचा शेतकऱयांच्यासाठी एक मह्त्वाचा  निर्णय घेतला


स्वामिनाथन आयोगाच्या सर्व शिफारशी लागू करणारे देशातील एकमेव सरकार म्हणजे, दिल्लीतील आम आदमी पक्षाचे केजरीवाल सरकार.

होय आम आदमी पक्षाच्या सरकारने आज दिल्लीतील शेतकऱ्यांना मोठी आणि आनंदाची बातमी दिली आहे. स्वामिनाथन आयोगाच्या संपूर्ण शिफारशी स्वीकारून त्या दिल्ली मधे लागू करणार असल्याची घोषणा केजरीवाल सरकार तर्फे करण्यात आली आहे. आणि विशेष म्हणजे शेतकऱ्यांसाठी स्वामिनाथन आयोगाच्या शिफारशी लागू करणारे केजरीवाल हे पहिले मुख्यमंत्री असून दिल्ली हे पहिले राज्य ठरले आहे.

आजवर प्रत्येक पक्षाने निवडणुकीच्या आधी शेतकऱ्यांची मते आपल्या पदरात पाडण्यासाठी अनेक आश्वासने आणि घोषणा केल्या पण त्याची अंमलबजावणी मात्र कोणी केली नाही. त्यापैकी एक असलेले आश्वासन म्हणजे स्वामिनाथन आयोगाच्या शिफारशी लागू करणे, पण देशातील शेतकऱ्यांचे दुर्दैव की अद्याप कोणत्याही सरकारने हे आश्वासन पूर्ण केले नाही. मात्र दिल्लीतील केजरीवाल यांच्या सरकारने आज हा निर्णय घेवून देशभरातील शेतकऱ्यांचा आशा पल्लवित केल्या आहेत.

हा ऐतिहासिक आणि धाडसी निर्णय घेतल्याबद्दल दिल्लीचे मुख्यमंत्री आणि संपूर्ण सरकार अभिनंदनास पात्र आहेत.

लसणाचे महत्त्व काय असते

                                                  उपाशी पोटी लसुण खाण्याचे फायदे

आयुर्वेदामध्ये लसणीला  वंडर फूड  म्हटले गेले आहे.लसना चा उपयोग औषधी म्हणून केला गेला आहे. त्यामुळे आपण आपल्या आहारात लसणीचा समावेश करणे अगत्याचे आहे.

लसुण खाण्याचे फायदे

*लसूण* हृदयरोगाशी संबंधित तक्रारी दूर करण्यास मदत करते. लसूण खाल्ल्याने रक्ताच्या गाठी तयार होत नाहीत. तसेच हृदयविकाराचा झटका येण्याची शक्यता ही कमी होते.

लसुण खाण्याचे फायदे

*लसूण* आणि *मध* मिसळून खाल्ल्यास हृदयाच्या धमन्यांमध्ये असलेले ब्लॉकेज दूर होते, त्यामुळे हृदयाचा रक्तप्रवाह सुरळीत सुरु राहतो.

लसुण खाण्याचे फायदे

लसूण खाल्ल्याने *उच्चरक्तदाब* असल्यास तो नियंत्रित ठेवणे शक्य होते. लसणीच्या सेवनाने शरीरातील रक्ताभिसरण चांगले राहते.

लसुण खाण्याचे फायदे

*डायरिया* किंवा *बद्धकोष्ठ* या पोटाच्या दोन्ही विकारांमध्ये लसूण उपयोगी आहे. यासाठी थोडे पाणी उकळायला ठेऊन त्यामध्ये पाच-सहा लसणीच्या पाकळ्या घालाव्यात.

लसुण खाण्याचे फायदे

पाणी साधारण सात-आठ मिनिटे उकळून घ्यावे. त्यांनतर हे पाणी थोडे कोमट झाले की प्यावे. या लसणीच्या पाण्यामुळे *जुलाब आणि बद्धकोष्ठ* या दोन्ही विकारांमध्ये आराम मिळतो.
लसुण खाण्याचे फायदे

लसणीमध्ये *अँटी बॅक्टेरियल* व *वेदना* कमी करणारी तत्वे आहेत. त्यामुळे इन्फेक्शन झाल्याने जर दातदुखी सतावत असेल, तर लसणीची एक पाकळी ठेचून जो दात दुखत असेल, तिथे ठेवावी. या उपायाने दात दुखी कमी होण्यास मदत होते.

काही महत्वाच्या SITE

कोपीराईट फ्री IMAGES pexels.com/ ALL HEALTH RELATED DATAILS दुनिया च्या महाग वस्तु luxhabitat.ae KNOWLAGE SITE hindigyanbook.com/ BIOGR...